बीएसएनएल ग्राहकांच्या प्लॅनची मोफत वैधता वाढली

भारत सरकारची असणारी कपनी बीएसएनएल ने आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे. 
या कपनीचा असणारा ४९९ रुपयांचा ब्रॉडबैंड प्लान की वैधता कम्पनीकडून वाढविण्यात  वाढविण्यात आली आहे. १० जून रोजी संपणार हा प्लान आता ९ सप्टेंबर पर्यन्त सुरु राहणार आहे. 
बीएसएनएल चा हा प्लान फक्त भारतातील कोलकत्ता, सिक्किम, पश्चिम बंगाल मध्ये सुरु करण्यात येणार असला तरी देशभर मोफत कॉलिंग ची सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहे. 
 ADVT


No comments