कोरोनोच्या संकटात आणखी एक नवे संकट । पाच राज्ये रेड अलर्ट वरती

High temperature in india
कोरोनानंतर देशात आणखी एक संकट, या 5 राज्यांना दिला रेड अलर्ट

 भारतीय हवामान खात्याने दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन ते तीन दिवस 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

📢   या ठिकाणच्या बर्‍याच भागात तापमान 47 अंशांपेक्षा जास्त होईल असा अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे

पहा राज्यातील हवामान स्थिती कशी राहणार*

▪️   राज्यात २६ मे रोजी  विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहील येईल

▪️   हवामान विभागाने सांगितले मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले आहे.

▪️   आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा असाच चढा राहणार आहे

▪️   यावेळी मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात अचानक वाढ नोंदविण्यात येत आहे

▪️   तसेच  उन्हाळ्याच्या हंगामात प्रथमच उष्मघातामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे

▪️   दरम्यान लोकांनी दुपारी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये म्हणून इशारा हवामान विभागानं दिला आहे .


No comments