बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. यंदा नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.
येथे पाहा निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
G161154 आईच उषा Maya shravan kharat
ReplyDelete