शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पाणीपुरवठा आणि कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर राज्य शासन भर देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Reviewed by Velapur live
on
10:36:00
Rating: 5
No comments