आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील भारताचा अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. पहिल्या तिनही सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
No comments