उद्यापासून १२ वीची परीक्षा ; विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्याचे



शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) उद्यापासून सुरु होत आहेत.  माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनों बारावीची परीक्षा महत्त्वाची असल्याने ही परीक्षा तणावमुक्त द्या, अशा आवाहन वजा शुभेच्छा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या.

No comments