स्थलांतरीत मजूर भीतीमुळे आपापल्या गावी परतले आहेत. पण काम सुरू झाल्यावर हे मजूर पुन्हा कामावर परततील. करोना व्हायरसविरोधात आपल्याला लढायचं आहे. दुसरीकडे आर्थिक आघाडीवरही लढाई सुरू आहे. आपण एक गरीब देश आहोत. अशा स्थितीत लॉकडाऊन आणखी वाढवू शकत नाही, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.
No comments