मुंबई पुण्याच्या जावयांची बिकट अवस्था, गावी मिळेना जागा, सासरवाडीला चल रं गड्या !!!


corona, home corantine

मुंबई, पुणे या शहरांतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी परतू लागले असून नगर जिल्ह्यात यामुळे भलताच पेच निर्माण झाला आहे. अनेक चाकरमान्यांना त्यांचा मूळगावी एंट्री मिळत नसल्याने ते 'वशिला' लावून तडक सासुरवाडी गाठत असल्याचे समोर आले आहे.
पुण्यात मुंबईत कामाला होते त्यामुळे तिकडेच अडकून पडले मात्र आता घरी जाण्यास परवानगी मिळाली परंतु हातावर होम कोरण्टाइन चा शिक्का असल्याने गावात काही जागा मिळेना एमजी काय शेवटी आपले सासरे व त्यांच्यासाठी आपण शेठचं ! म्हणून अनेक जावयांनी  राहायला आपली सासुरवादी गाठली आहे. 

No comments