पुण्याहून पायी गावाकडे मानवतला (जि. परभणी) जात असताना एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पिंटू पवार असे त्यांचे नाव आहे. धानोरा (ता. आष्टी) येथे त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे.
पुण्याहून पायी निघालेल्या कामगाराचा उष्माघाताने मृत्यू
Reviewed by Velapur Live
on
20:27:00
Rating: 5
No comments