मजुरांना मदत करणाऱ्यांना यूपी सरकार तुरुंगात टाकतंय: प्रियांका गांधी
संपूर्ण जग करोनाशी लढण्यासाठी उभे ठाकले असताना, जे लोक मजुरांसाठी बसची व्यवस्था करताहेत, जे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करताहेत, जे त्यांच्या तिकिटांची व्यवस्था करताहेत, अशांना उत्तर प्रदेश सरकार तुरुंगाचा रस्ता दाखवत आहे, अशी टीका कांग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केली आहे.
No comments