मुंबईत जमावबंदी; ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही!


दिल्लीत अलीकडंच उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तसे आदेश जारी केले आहेत.


No comments