हिंसाचार: ईशान्य दिल्ली हळूहळू सावरू लागली!


आतापर्यंत ४२ बळी घेणाऱ्या दिल्ली दंगलीनंतर ईशान्य दिल्लीतील जनजीवन सामान्य व्हायला सुरुवात झाली आहे. दिल्ली सरकारने या दंगलपीडितांना आजपासून आर्थिक मदत दिली जाणार आहे.


No comments