हक्काचं घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका: मुख्यमंत्री



गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिब्द आहे. घरे देताना एकाही गिरणी कामगाराला बेघर राहू देणार नाही, असं सांगतानाच गिरणी कामारांनीही आपलं हक्काचं घर विकून मुंबईबाहेर जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

No comments