बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचे रुपांतर वादळात होऊ शकते असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या २४ तासांत चक्रिवादळात त्याचे रुपांतर होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टी भागाला मोठा धोका असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
No comments