लिपुलेख सीमा वादानंतर भारत-नेपाळ संबंधात कटूता निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. राजकीय चर्चांच्या माध्यमातून भारत हा वाद सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दुसरीकडे नेपाळने त्यांच्या हद्दीत येणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांविरोधात हवेत गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
No comments