करोनामुळे कर्जबाजारी; उद्योगांना एक वर्ष दिवाळखोरीपासून संरक्षण
आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत आज सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. दिवाळखोरी आणि नादारी कायदाअंतर्गत (IBC) करोनाच्या कारणास्तव दाखल होणाऱ्या दिवाळखोरीची प्रक्रियेची पुढील वर्षभर कार्यवाही केली जाणार नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. या निर्णयाचे औद्योगिक संघटनांनी स्वागत केले.
No comments