रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
माजी कृषी राज्यमंत्री व विद्यमान आमदार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत.
सन 1955 च्या शेतकरी विषयक कायद्यात बदल केल्याने शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी पंतप्रधान यांचे पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत. त्यात त्यानी झालेल्या बदलाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे सांगत मनापासून अभिनंदन केले आहे.
No comments