हे सरकार 'ठाकरे' नव्हे; राष्ट्रवादी चालवतेय: पाटील


नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच राज्यातील आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नसून राष्ट्रवादी काँग्रेस चालवतेय, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.


No comments