 |
संग्रहित छायाचित्र
|
पुढील काही तासांत महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत गारांचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नगर, नाशिक, उस्मानाबाद सह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ही काही भागांत जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे.
तसेच पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र व इतर ठिकाणी दमदार पाऊस पडणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
No comments